Bharat Jadhav
झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.
झाडूवर पाय लावू नये असे केल्यास लक्ष्मीचा अपमान होतो.
झाडू कधीही घाणेरड्या पाण्याने धुवू नये अन्यथा संकटे येतात.
झाडू मारल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नये असे अशुभ मानले जाते.
झाडू उभा ठेवल्याने आर्थिक नुकसान होते.यामुळे झाडू नेहमी जमिनीवर ठेवावा.
झाडू तुटलेला कधीही ठेवू नये अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतात.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
येथे क्लिक करा