ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल बहुतेक लोकांना बागकामाची आवड असते.
अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनी, गच्ची विविध प्रकारची सुंदर रोपे लावतात.
घरात सर्वत्र हिरवळ असते तेव्हा मनाला शांतता लाभते आणि तणाव दूर होतो.
मात्र, सध्या उन्हाचा तडाखा इतका आहे की झाडे उन्हात सुकत आहेत.
उन्हाळ्यात, लोक सकाळी आणि संध्याकाळी झाडांना पाणी दिल्यास झाडे सूर्यप्रकाशात कोरडे होत नाही.
झाडांना ऑरगॅनिक खतांचे वापर केल्यास झाड सुकत नाही.
झाडांना नियमित सुर्यप्रकाश मिळाल्यावर त्याची योग्य वाढ होते मात्र जास्त सुर्यप्रकाशामुळे झाडे सुकू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.