Shreya Maskar
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
मित्रांसोबत तुम्ही बोटिंगचा आनंद घेत आणि भेळ खात जुहू बीचची सफर करा.
पावसाळ्यात वन डे पिकनिकसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बेस्ट ठिकाण आहे.
तुम्हाला चंद्र, तारे पाहायचे असतील तर नेहरू तारांगणला भेट द्या.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय हे फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
मित्रांसोबत गप्पा गोष्टी आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर हैंगिंग गार्डनला भेट द्या.
मित्रांसोबत छान बोटीने प्रवास करून ग्लोबल विपश्यना पॅगोडा पाहायला नक्की जा.
पावसाळ्यात मित्रांसोबत गरमागरम चहा घेत मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर निवांत गप्पा मारा.