Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावण्याला विशेष महत्व आहे.
कोणतेही शुभ कार्य असेल तर कपाळावर टिळा लावण्याची फार जुनी परंपरा आहे.
टिळा लावल्याने आरोग्याला फायदा होतो. एकाग्रता वाढते.
कपाळावर टिळा लावताना काही नियम माहित असणे महत्वाचे आहे.
आंघोळीच्या आधी कधीही टिळा लावू नये.
टिळा लावताना उत्तर दिशेला तोंड करून बसावे.
कोणालाही टिळा लावताना मधल्या किंवा अंगठ्याने लावावे.
देवी - देवतांच्या मूर्तीला अनामिका बोटाने टिळा लावणे शुभ असते.
ही माहिती केवळ श्रध्दा, धार्मिक ग्रंथ ह्यावर आधारित असून अधिक तपशीलासाठी योग्य मार्गदर्शन घ्या