India/ Pakistan: 'या' एका वस्तूसाठी भारत आजही पाकिस्तानवर अवलंबून

Bhagyashree Kamble

स्वातंत्र्य

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाची फाळणी झाली होती.

India | Saam Tv News

निमिर्ती

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं तर, पाकिस्तानची एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्ट १९४७ रोजी निमिर्ती झाली होती.

India | Saam Tv News

स्वयंपूर्ण

काळाच्या ओघात आपला देश पुढे गेला. प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण झाला.

India | Saam Tv News

महागाई

पाकिस्तानच्या खांद्यावर सध्या कर्जाचं डोंगर आहे. महागाई गगनाला भिडली आहे.

India | Saam Tv News

तेथील काही नागरीकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

India | Saam Tv News

व्यापार

भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ युद्ध झाले. मात्र, तरीही दोन्ही देशांमधील व्यापार सुरूच आहे.

India | Saam Tv News

आयात

भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. मात्र, एक गोष्टी अशी एक आहे, जी आपल्याला पाकिस्तानमधून आयात करावी लागते.

India | Saam Tv News

रॉक मीठ

काळं मीठ मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.

India | Saa Tv News

अवलंबून

काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.

India | Saam Tv News

काळं मीठ

भारतातील नागरीक काळ्या मिठाचा वापर जास्त प्रमाणात करतात.

India | Saam Tv News

निर्मिती

पाकिस्तानमध्ये काळ्या मिठाची जास्त निर्मिती होते.

India | Saam Tv News

NEXT: धनंजय मुंडेंना आवडते 'ही' मराठी अभिनेत्री

minister dhananjay munde | saam tv
येथे क्लिक करा: