Ankush Dhavre
जगातील सर्वात इमानदार प्राणी कोणता? असा प्रश्न विचारला की लगेच उत्तर तोंडावर येईल, ते म्हणजे श्वान
श्वान हा पाळीव प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला श्वान दिसतील.
पाळीव श्वानांसह भटक्या श्वानांची संख्या देखील अधिक आहे.
श्वान पाळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, घराची राखण.
घराची राखण करण्यासाठी श्वान पाळले जातात .
तर काहींना आवड असते म्हणून ते श्वान पाळतात.
लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासीत प्रदेश आहे. येथील सरकारकडून रेबीजला आळा घालण्यासाठी डॉग फ्री स्टेट अशी पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
सदरील माहितीबाबत साम टीव्ही मराठी कोणताही दावा करत नाही. मी माहिती माध्यमातीव वृत्तातून घेण्यात आली आहे.