Manasvi Choudhary
वातावरणीय बदलामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतो.
च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
च्यवनप्राशमध्ये मध, साप केशर, पांढरी मुसळी आणि तमालपत्र यांसारखे गुणधर्म असतात.
मात्र तरीही काही लोकांनी च्यवनप्राश खाणे टाळावे.
तुम्हाला जर डायबिटीज असेल तर तुम्ही च्यवनप्राश खाणे टाळा. च्यवनप्राश खाल्ल्यानं या रूग्णांच्या शरीरात साखरेची पातळी वाढू शकते.
च्यवनप्राश उष्ण असल्याने ते पचायला जड असते. यामुळे किडनी संबंधित आजार असतील तर खाऊ नका.
पोटाच्या समस्या असतील तर च्यवनप्राश खाऊ नका. जेवल्यानंतर च्यवनप्राश खाऊ नका
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या