Surabhi Kocharekar
आजकाल लोक नवं घर बांधण्यासाठी बराच पैसा खर्च करतात.
बाथरूम म्हणजेच स्नानगृह हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे शास्त्रानुसार, या वास्तूची काळजी घेणे आवश्यक आहे.
बाथरुममध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आर्थिक अडचणींपासून ते इतर समस्यांपर्यंत अनेक समस्या निर्माण होतात.
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये कधीही ओले आणि घाणेरडे कपडे ठेवू नयेत.
यामुळे तुमच्या घरी दारिद्र्य राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय शास्त्रानुसार, तुटलेले शूज आणि चप्पल बाथरूममध्ये ठेवू नयेत.
अनेकांच्या बाथरूममध्ये आरसे असतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये दोन आरसे लावू नयेत.
'या' ग्रहावर २००० वर्ष जिंवत राहू शकतो व्यक्ती, तुम्हाला याचं नाव माहित आहे का?