वाईट वेळ येण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; घरातून सुखाचे क्षण जातील निघून

Surabhi Jayashree Jagdish

नीतिशास्त्र

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात असे काही संकेत दिलेत जे वाईट काळ सुरू होण्यापूर्वीच दिसून येतात.

नकारात्मक ऊर्जा

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर तुमच्या घरात अशी चिन्हं दिसू लागली तर समजा घरात नकारात्मक ऊर्जा येतेय.

तुळशीचे रोप

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पवित्र तुळशीचे रोप अचानक सुकणं अजिबात चांगलं मानलं जात नाही.

अनेक समस्या

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, घरात लावलेले तुळशीचे रोप विनाकारण सुकत असेल तर समस्या सुरू होतात.

आर्थिक संकटं

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुळशीचे रोप सुकणं हे घरामध्ये आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.

विनाकारण त्रास

घरामध्ये विनाकारण त्रास वाढला असेल. जर कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेम कमी होत असेल तर हे देखील एक अशुभ लक्षण आहे.

मोठं संकट

कोणत्याही कारणाशिवाय घरामध्ये त्रास होणे म्हणजे घरात काही मोठे संकट येणार आहे.

विनाकारण घरात वाद

विनाकारण घरात वाद होत असतील तर ते वाढवू नका तर शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.

सकाळच्या 'या' सवयी तुमच्या किडनीला ठेवतील नेहमी निरोगी

kidneys healthy | saam tv
येथे क्लिक करा