ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि चिकाटी करणं गरजेचे असते.
आपण अनेकदा अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्यावरील पैशांचे कर्ज वाढते.
सकाळी उठल्यावर या गोष्टी करणं टाळा यामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते.
सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठा आणि स्वच्छ अंघोळ करा. यामुळे घरात सुख शांती नांदते.
सकाळी उठल्यावर दिवसभराचे वेळापत्र आखून घ्या यामुळे टाईम मॅनेजमेंट योग्य होते.
दिवसभरातला खर्च एका नोटबूकमध्ये लिहून ठेवा यामुळे तुमचा नेमकं किती खर्च होतो याची नोंद तुमच्याकडे राहिल.
सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करा यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतो आणि माणसाची प्रगती होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.