Tanvi Pol
महाराष्ट्र राज्यातील सातारा एक जिल्हा आहे जो पर्यटन स्थळासाठी जगप्रसिद्ध आहे.
मात्र सातारा जिल्ह्यातील काही ठिकाण आहेत जे अजून कोणालाच माहिती नाहीत.
साताऱ्यामध्ये अशी एक विहिर आहे, ज्याचे पाणी आसपास गर्दी असल्यावर वाढते ते तुम्हाला माहिती आहे का?
चला तर जाणून घ्या सातारा जिल्ह्यातील ते गाव नेमके कोणते आहे आणि किती लांब आहे.
ते गाव आहे सातारा जिल्ह्यातील दरेगाव.
या दरेगावात श्री उत्तेश्वर विहीर नावाची एक विहिर आहे.
श्री उत्तेश्वर नावाचे मंदिर सुद्धा या गावात आहे आणि या देवाच्या यात्रे दिवशी या विहिरीतील पाणी नागरिकांची गर्दी झाल्यास वाढते.