ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाल्या होताच सर्वच उन्हामुळे आणि घामामुळे हैराण होतात.
उन्हाळ्यात आजारांचा धोका अधिक प्रमाणात होताना दिसतो. जर या रोगांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
शरीरात पाण्याची पातळी कमी झाली की अशक्तपणा जाणवतो अशा वेळेस डिहायड्रेशन शक्यता असते.
ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि डोके दुखी या सारखे त्रास घामामुळे आणि उन्हामुळे होतो.
उन्हाळ्यात बाहेरचे पेय प्यायल्यामुळे पोटाला सुज येणे पेट दुखणे, उलट्या होणे या सारख्या समस्या उद्भवतात.
उन्हाळ्यात दुपारी बाहेर गेल्यावर डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या होतात.
उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढू लागते ज्यामुळे नाकातून रक्त येणे उलट्या होणे या सारख्या समस्या होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.