ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राज्यात कधी ऊन तर कधी पाऊस अशी परिस्थिती सुरु आहे.
बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहे.
चला तर पाहूयात बदलत्या वातावरणात ओराग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी.
दररोज एक दालचिनीचे सेवन करावे,याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
बदलत्या वातावरणात आहारात तेलकट पदार्थांचा समावेश करु नका.
दररोज काही वेळ व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.