ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्यावा लागत.
उन्हाळ्यात जर तुम्ही आहाराबाबत निष्काळजीपणा केला तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
काही पदार्थ असे असतात ज्यामुळे शरीराचे तापमानच नाही तर पाचन देखील बिघडू शकते.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात फॅट्स असलेलं किंवा मसालेदार अन्न खाल्यास पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यामदध्ये तेलकट पदार्थ खाणं टाळा नाहीतर अपचन आणि छातीमध्ये जळजळ सारख्या समस्या वाढतात.
अल्कोहॉलमुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि उष्मधाताचा धोका देखील वाढतो.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणाच कॉफी प्यायल्यास हानिकारक ठरू शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.