ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात वाढत्या तापमाणामुळे आपण कोल्ड ड्रिंक्स किंवा फळांचे ज्यूस भरपूर प्रमाणात करतो ज्यामुळे शरीर थंड राहाते.
नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशर ठरतात पण, पॅकेटमध्ये मिळणाऱ्या नारळाच्या पाण्यामध्ये साखर आणि सोडियम जास्त प्रमाणात असतात.
बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये प्रिजर्वेटिव्स आणि रासायणांचा उपयोग केला जातो ज्यामुळे शरीराला गंभीर आजार होऊ शकतात.
पॅकेटमधील ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि रंग मिसळला जातो ज्यामुळे शरीरला हानि पोहचू शकते.
पॅकेटमधील एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर आणि कॅफिन असतं ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते.
कार्बोनेट असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीरातील आतड्यांना सूज येऊ शकते.
उन्हाळ्यात सोड्याचे जास्त सेवन केल्यास शरीरामधील उत्तींना नुकसान होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.