Shruti Vilas Kadam
साखर टाळल्याने अतिरिक्त कॅलरी शरीरात जात नाहीत, त्यामुळे वजन वाढ थांबते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
साखर कमी केल्याने ब्लड शुगर अचानक वाढत नाही, त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
साखर टाळल्याने दात किडणे, पोकळी निर्माण होणे आणि हिरड्यांचे आजार कमी होतात.
जास्त साखरेमुळे पिंपल्स, सुरकुत्या वाढतात. साखर टाळल्यास त्वचा स्वच्छ व तरुण दिसते.
साखर खाल्ल्यावर येणारी थकवा आणि आळसाची भावना कमी होते, दिवसभर उत्साह टिकून राहतो.
साखर कमी केल्याने कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयविकाराचा धोका कमी होतो.
साखर टाळल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचनासारख्या समस्या कमी होऊन पोट हलके राहते.