South Mumbai Travel | प्रभू श्रीरामाची तहान भागवलेला मुंबईतील तलाव; बाणगंगा तलावाच्या निर्मितीची कथा

Shraddha Thik

'स्वप्नांची नगरी'

मुंबई ही 'स्वप्नांची नगरी' म्हणून ओळखले जाते. या मुंबईत बरेच लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

South Mumbai Travel | Google

धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे

मुंबईत फिरण्यासाठी अनेक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकी एक वाळकेश्वर येथील बाणगंगा.

South Mumbai Travel | Google

श्रीरामांचे चरण स्पर्श...

वाळकेश्वर येथे असलेले बाणगंगा हे तलाव पवित्र आणि धार्मिकदृष्ट्यांनी महत्त्वाचे मानले जाते. येथे स्वत: श्रीराम परिसरात चरण स्पर्श झाले होते असे म्हटले जाते.

South Mumbai Travel | Google

माता सीतेच्या शोधात...

माता सीतेच्या शोधात लंकेला जात असताना श्रीराम आणि लक्ष्मण या दक्षिण-मध्य मुंबईतील वाळकेश्वर तसेच बाणगंगा तलावाच्या परिसरात चरण पडले असे म्हणतात.

South Mumbai Travel | Google

वाळकेश्वर

हजारो वर्षांपूर्वी वाळकेश्वर हे घनदाट जंगलात आणि समुद्र किनारी होते. या ठिकाणी श्रीराम यांनी शिवलिंगाची स्थापना केली.

South Mumbai Travel | Google

शिवलिंगाची स्थापना

वाळकेश्वरमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर श्रीरामांना तहान लागली. अशा स्थितीत त्याने बाण सोडला आणि पृथ्वीच्या आतून पाण्याचा स्रोत निघाला.

South Mumbai Travel | Google

बनतीर्थ किंवा पाताळगंगा

हा तलाव बनतीर्थ किंवा पाताळगंगा या नावानेही ओळखला जातो.

South Mumbai Travel | Google

Next : Yoga For Children | अभ्यासात लक्ष लागत नाहीये? ही 5 योगासने ठरतील मुलांसाठी फायदेशीर

Yoga For Children | Saam Tv