Sajjangad Fort History: साताऱ्यातील हे ठिकाण विशेष का आहे? मंदिरे, समाधी आणि ऐतिहासिक ठेवा, जाणून घ्या इतिहास

Dhanshri Shintre

शिवकाळातील महत्त्व

सज्जनगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये आपल्या ताब्यात घेतला.

धार्मिक केंद्र

महान संत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य येथे होते; त्यामुळे हा किल्ला धार्मिक दृष्ट्या पवित्र मानला जातो.

समर्थ रामदास स्वामींचा समाधीस्थळ

किल्ल्यावर रामदास स्वामींची समाधी असून भक्तांसाठी हे ठिकाण मोठे श्रद्धास्थान आहे.

नावाचा अर्थ

पूर्वी याला ‘परळी किल्ला’ म्हणत; पण समर्थ रामदास स्वामींमुळे याला ‘सज्जनगड’ म्हणजे सज्जनांचे गड असे नाव मिळाले.

उंची व बांधणी

समुद्रसपाटीपासून जवळपास ३,००० फूट उंचावर असलेला हा डोंगरी किल्ला मजबूत दगडी बांधकामाचा आहे.

प्राकृतिक सौंदर्य

किल्ल्याभोवती डोंगररांगा व दऱ्या असून पावसाळ्यात धबधबे व हिरवाईने नटलेले दृश्य दिसते.

गडावरील वास्तू

गडावर मंदिरे, मठ, तलाव, महाद्वार आणि गडभिंती यांसारख्या ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात.

NEXT: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा