Manasvi Choudhary
योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिणे आरोग्यास उत्तम ठरते.
तुम्ही पाणी पिताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने अपचन होण्याची शक्यता वाढते.
जेवल्यानंतर घाईघाईत पाणी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते तसेच वजनही वाढते.
शौचालयाला जाऊन आल्यावर लगेच पाणी प्यायल्यास ब्लॅडरवर ताण येतो, त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते.
व्यायाम आणि धावून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे आरोग्याला नुकसान होते. नेहमी व्यायाम करून आल्यावर थोड्या वेळाने बसून पाणी प्यावे.
झोपून पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया बिघडते तसचे पोटासंबंधित आजार उद्भवतात.
तहान लागल्यावर एका ठिकाणी बसून एक एक घोट घेत पाणी प्यावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.