ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नाचा निर्णय घेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो.
जर त्यातही दुसऱ्यांदा लग्न करायचा आहे तर काही गोष्टी तुम्ही स्वत:ला विचरायला हव्यात.
दुसरे लग्न करताना तुम्ही आधीच्या नात्यांविषयीच्या आठवणी विसरुन नवी सुरुवात करावी.
दुसऱ्यांदा लग्न करताना पुन्हा एकदा तुम्ही नवीन जबाबदारी घेण्यास तयार आहात का याचा विचार करा.
दुसऱ्या लग्नाचा निर्णय कधीही घाईत घेऊ नये.
कुटुंबातील सदस्य सांगत आहेत दुसरे लग्न कर म्हणून कधीही लग्न करु नये.
आधीच्या नात्यांमध्ये कोणत्या चुका झाल्यात त्यात चुका पुन्हा करण्याचा प्रयत्न करु नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.