Manasvi Choudhary
एकमेकांच्या प्रेमात असणे हा आनंद देणारा क्षण असतो.
प्रेमाच्या नात्यात सुख: दु:ख तसेच वाद विवाद हे होतच राहतात.
मात्र नात्यात ब्रेकअप झाल्यानंतर स्वत:ला सावरणं अत्यंत कठीण असते.
ब्रेकअप झाल्यानंतर काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते.
ब्रेकअप झाल्यानंतर कोणतेही काम करण्यास नकार दिला जातो, तर असे करू नका.
ब्रेकअप झालं की, अनेकजण सर्वकाही संपलं असंच वागतात, तर असे करू नये स्वत:ची आरोग्याची काळजी घ्या.
अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर खाणे टाळतात, असे करू नये. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण एकटे राहण्याचा पर्याय निवडतात, असे करू नका फॅमिलीसोबत फिरायला जा.