Relationship Tips : या ५ गोष्टींवरुन कळेल नात्यात आलाय दूरावा!

कोमल दामुद्रे

जोडीदार

नात्यात बरेचदा अशी वेळ येते ज्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की, जोडीदार आपल्यावर प्रेम करत नाही.

५ गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या नात्यातही या ५ गोष्टी होत असतील तर वेळीच काळजी घ्यायला हवी

मतभेद

जोडीदाराशी वैचारिक मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे पण असे वारंवार होत असेल तर संवाद साधणे गरजेचे आहे.

भविष्याबद्दल चर्चा

आपल्या जोडीदाराशी नेहमी भविष्याबद्दल चर्चा करा, असे होत नसेल तर नात्यात दूरावा येतो.

भावनिक जवळीकता

जर तुमचा पार्टनर तुम्हाला सतत दुर्लक्ष करत असेल तर तुमच्या नात्यातील भावनिक जवळीकता संपली आहे असे समजा.

सतत नकार देणे

जर तुमचा पार्टनर तुम्हाला सतत भेटण्याचे टाळत असेल तर त्याचे कारण जाणून घ्या

चुका सतत सांगणे

जर तुमचा जोडीदार तुम्हाला छोट्या छोट्या चुका सांगू लागला तर तुम्हाला तो कंटाळला असे समजा.

नात्यात दूरावा

तुम्ही किंवा तुमचा पार्टनर तुम्हाला सतत भेटण्यास नकार देत असेल किंवा प्रेमाने बोलत नसेल तर तुमच्या नात्यात दूरावा आलाय हे समजून घ्या.

Next : जेवताना तुम्हालाही पाणी पिण्याची सवय आहे का?

Drinking Water During Meal | Saam Tv