ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
या वर्षी रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
या दिवशी, बहिणींनी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे भद्र काळात राखी बांधू नये.
भद्र काळात शूर्पणखाने रावणाला राखी बांधली होती.
भद्र काळ ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१२ मिनिटांनी सुरु होईल.
९ ऑगस्ट रोजी रात्री १.५२ मिनिटांवर हा भद्र काळ संपेल.
रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त (वेळ) सकाळी ०५:४७ ते दुपारी ०१:२४ पर्यंत आहे.
भद्र काळाला अशुभ काळ मानले जाते. यामुळे या काळात राखी बांधू नये.