ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकराची पुजा करणे श्रेष्ठ मानले जाते.
या महिन्यात भगवान शंकराची पुजा आणि जलभिषेकला खास महत्व असते. मान्यतेनुसार, यामुळे पुण्य प्राप्ति होते.
शास्त्रानुसार, शिवलिंगवर जल अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच महादेवची विशेष कृपा लाभते.
मान्यतेनुसार, श्रावणमध्ये नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण केल्याने जीवनात सुख, शांति आणि समृद्धी लाभते.
शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर अर्पण केलेले जल शरीरावर शिंपडल्यास नवग्रहाच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
मान्यतेनुसार या जलला कपाळावर लावल्याल मानसिक शुद्धी होऊन शांती मिळते.