ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा रेल्वे नेटवर्कपैकी एक मानला जातो.
भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी भारत सरकार कडून कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
या नियमांचे उल्लंघण केल्यास तुम्हाला त्याचा मोठा दंड बसू शकतो.
चालत्या ट्रेनमध्ये मध्यपान केल्यास किंवा मादक पदार्थ खाल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, ट्रेनमध्ये मध्यपान केलेल्या व्यक्तीवर कलम १६७ च्या अंतर्गत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
माहितीमुसार, महिन्याभरात ५३ लोकांवर कलम १६७ ठोठवण्यात आला आहे.
विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.