Queen Yesubai: महाराणी येसूबाईंबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराणी येसूबाई

स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई एक कर्तव्यदक्ष आणि कुशल राजकारणी होत्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात त्या वाघिणीसारख्या लढल्या.

Queen Yesubai | Instagram

स्वराज्यासाठीचे योगदान

महाराणी येसूबाई यांनी १६८० ते १७३० या काळात स्वराज्यासाठी खूप महत्वाचे योगदान दिलं.

Queen Yesubai | Instagram

पिलोजीराव राघोजीराव शिर्के

पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घरात महाराणी येसूबाई यांचा जन्म झाला.

Queen Yesubai | instagram

विवाह

इतिहासकारांच्या मते, इसवी सन १६६१ ते १६६५ या दरम्यान महाराणी येसूबाईचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत झाला. अंदाजे वयाच्या ६ ते ७ व्या वर्षी त्यांच लग्न झाल्याचं म्हटलं जातं.

Queen Yesubai | Saam Tv

स्वराज्याच्या कुलमुखत्यार

छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थित महाराणी येसूबाई यांनी मुत्सद्दीपणा दाखवत स्वराज्याची धुरा सांभाळली.

Queen Yesubai | Instagram

राजाराम महाराज

१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून येसूबाईंनी त्यांना रायगड सोडून जाण्यास सांगितले.

Queen Yesubai | Instagram

मुघलांनी कैद केलं

महाराणी येसूबाई यांनी स्वत: रायगड लढवली परंतु मुघलांनी त्यांना कैद केलं. २७ वर्षांहून अधिक काळ त्या कैदेत होत्या.

Queen Yesubai | Instagram

साताऱ्यात आगमन

इतिहासातल्या नोंदीनुसार, ४ जुलै १७१९ रोजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर त्यांच साताऱ्यात आगमन झालं.

Queen Yesubai | Instagram

NEXT: अशा मित्रांवर कधीही ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल पश्चाताप

Chanakya niti | freepik
येथे क्लिक करा