Chanakya Niti: अशा मित्रांवर कधीही ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल पश्चाताप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांचे धोरण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवीन दिशा दाखवते.

Chanakya Niti | Saam TV

चाणक्य नीती

चाणक्य नीतीमध्ये कोणत्या प्रकारचे मित्र बनवावेत आणि कोणावर विश्वास ठेवावा याबद्द्ल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya niti | Saam TV

योग्य मित्र

जर आयुष्यात आपल्याया योग्य मित्र भेटला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Chanakya niti | freepik

अयोग्य मित्र

कधीकधी आयुष्यात अशी लोक मित्र बनतात.जे आपल्यासाठी अयोग्य असतात.

Chanakya niti | freepik

इतरांवर अवलंबून राहणारे

चाणक्य नीतीनुसार, आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.

Chanakya niti | freepik

संकटात मदत करणारे

चाणक्य नीतीनुसार, आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.

Chanakya niti | freepik

यशात अडथळा आणणारे

चाणक्य नीतीनुसार, आपण अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजेजे आपल्या यशात अडथळा बनतात. किंवा आपल्या यशात खूश नसतात.

Chanakya niti | freepik

योग्य मार्ग

मित्र असे असावेत जे आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतात. आणि योग्य मार्ग दाखवतात.

Chanakya niti | freepik

NEXT: पोटाच्या कॅन्सरची सर्वात गंभीर लक्षणे कोणती? जाणून घ्या

Stomach cancer | yandex
येथे क्लिक करा