ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहणे.
जर तुम्ही तुमच्या आवडीचे काम करत असाल तर तु्म्ही सर्वात सुखी असाल.
जे लोक नेहमी हसत असतात ते लोक आनंदी असतात.
जे लोक दुसऱ्यांच्या दुः खात सहभागी होतात, त्याला धीर देतात. ते लोक आनंदी असतात.
लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. जी लोक लहान गोष्टींमध्ये आनंद शोधतात. ते सर्वात जास्त सुखी असतात.
जे लोक आपल्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना सुखात आणि हसवत ठेवतात. ते लोक आनंदी असतात.
जे लोक फळाची अपेक्षा न करता काम करत असतात ते लोक खूप सुखी आणि समाधानी असतात.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.