ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी पवना लेक अतिशय उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ठिकाण आहे. पावसाळ्या या ठिकाणात सौदर्यं अप्रतिम असे दिसून येते.
पावसाळ्यात मुळशी धरण हे अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
मुंबईजवळीचे अनेक पर्यटक लोणावळा या ठिकाणी जात असतात. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी तुम्ही एकदा जावा.
ताम्हिणी घाट पर्यटकांपासून ते ट्रेकर्ससाठी आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन या.
मुंबई आणि पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर माथेरान हे ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही आवर्जून द्या भेट.
पावसाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येते. तुम्ही एकदा या ठिकाणी नक्की जावा.
ज्या व्यक्तींना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी या ठिकाणी नक्की जावा. पावसाळ्यात तोरणाचा परिसर हिरवाईने नटून जातो.