Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्याला जेवण का घालतात? जाणून घ्या महत्त्व

Manasvi Choudhary

पितृपक्ष

आज ८ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरूवात झाली आहे.

Pitru Paksha | Google

श्राद्ध

पितृपक्षात तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान, श्राद्ध केले जाते.

Pitru Paksha | Google

कावळ्याचे महत्व

पितृपक्षात कावळ्याला जेवण खायला दिले जाते.

Pitru Paksha | Saam Tv

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, ज्ञानेश्वरीत माऊलींनी 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' असं म्हटलं आहे.

Pitru Paksha

कावळा

कावळ्याची काव काव शकुन आहे असे ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे.

Pitru Paksha | Saam Tv

चतुर कावळा

कावळ्याटी चपळता, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते.

Pitru Paksha | canva

अशी आहे मान्यता

म्हणून पितृपक्षात कावळ्याला जेवू घातले जाते. असे मानले जाते कावळ्याने खाल्लेले अन्न यमराजपर्यंत पोहोचते आणि पितरांना पोहोचते.

Pitru Paksha | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Rinku Rajguru: कपाळी टिकली, डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; रिंकूचं मनमोहक सौंदर्य

येथे क्लिक करा..