पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

Manasvi Choudhary

पंढरीची वारी

महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा म्हणजे पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्यात या यात्रेला सुरूवात होते.

Pandharpur Wari

पंढरपूर वारी प्रस्थान

महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून या पालखी आषाढी एकदशीला पंढरपूरला प्रस्थान होतात. या पालखीच्या प्रवासाला २१ दिवसांचा कालावधी लागतो.

Pandharpur Wari

ऐतिहासिक वारसा

वारीला ७०० ते ८०० वर्षाहून अधिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतू तुम्हाला माहितीये का? वारीची सुरूवात कशी झाली?

Pandharpur Wari

अशी झाली वारीची सुरुवात

अख्यायिकेनुसार, वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून सुरू झाली, असे मानले जाते. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः दरवर्षी पंढरपूरची वारी करत असत.

Pandharpur Wari

परंपरा

संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर, संत नामदेव महाराजांनी या वारीच्या परंपरेला व्यापक स्वरूप दिले. संत नामदेवांच्या अभंगांतून आणि त्यांच्या कार्यातून वारीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Pandharpur Wari

अखंड परंपरा

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना तीर्थयात्रा सुरू केल्याचे श्रेय दिले जाते. तेव्हापासून आजपर्यंत वारीची ही परंपरा अखंड सुरू आहे.

Pandharpur Wari | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला द्या.

Yandex

NEXT: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त|Ashadhi Ekadashi

Ashadhi Ekadashi 2026
येथे क्लिक करा...