New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

Alisha Khedekar

नात्यातील ओढ वाढावी

नात्यात ओढ आणि जिव्हाळा वाढावा म्हणून ही प्रथा रूढ झाली.

WHY ARE NEWLYWED BRIDES SENT TO THEIR MATERNAL HOME DURING ASHADH? KNOW THE TRADITION AND ITS SIGNIFICANCE | Google

प्रवासातील अडचण

पूर्वी आषाढात पावसामुळे रस्ते खराब असत, त्यामुळे नवरीला सुरक्षितपणे माहेरी ठेवण्याची प्रथा होती.

WHY ARE NEWLYWED BRIDES SENT TO THEIR MATERNAL HOME DURING ASHADH? KNOW THE TRADITION AND ITS SIGNIFICANCE | Google

कुटुंबासोबत वेळ घालवणे

लग्नानंतर मुलीला माहेरी काही दिवस प्रेमाने राहण्याची संधी मिळावी, हा उद्देश होता.

Why are newlywed brides sent to their maternal home during Ashadh | Google

नव्या घराशी जुळवून घेणे

सासरच्या नव्या जबाबदाऱ्यांमधून थोडा आराम मिळावा म्हणून माहेरी पाठवले जाई.

Why are newlywed brides sent to their maternal home during Ashadh | Google

कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणे

माहेर-सासर यांच्यातील प्रेम, संवाद आणि जिव्हाळा टिकवण्यासाठी ही परंपरा उपयुक्त मानली जाते.

Why are newlywed brides sent to their maternal home during Ashadh | Google

लोकपरंपरेचा वारसा

पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या रुढी आणि संस्कृती जपण्याचा हा एक भाग आहे.

Why are newlywed brides sent to their maternal home during Ashadh | Google

टिप :

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Why are newlywed brides sent to their maternal home during Ashadh | Google

NEXT : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

WHY DO PIMPLES KEEP APPEARING IN THE SAME SPOT? CAUSES, SYMPTOMS AND PREVENTION TIPS | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>