Tanvi Pol
मुलांसमोर कधीच वाद करु नये यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
मुलं हेच वागणं आत्मसात करतात आणि समाजाकडेही नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतात.
लहान मुलं लगेच शब्द आत्मसात करतात त्यामुळे त्यांच्या समोर चुकीचे शब्द बोलू नये.
पालक खोटं बोलताना पाहिल्यास, मुलांना वाटू शकतं की हेच योग्य वर्तन आहे.
पालक सतत स्क्रीनवर असल्यास, मुलंही तसंच करतात .
यामुळे मुलांचं आत्मविश्वास ढासळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.