Mahabharata: महाभारतातील युद्धात 18 अंकाचं रहस्य काय? कोणत्या गोष्टीशी आहे संबंध

Surabhi Jayashree Jagdish

महाभारत

महाभारत युद्धात 18 अंकाला खूप महत्त्व आहे.

ग्रंथ

महाभारत ग्रंथात एकूण १८ अध्याय आहेत.

ज्ञान

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला १८ दिवस ज्ञान दिलं होतं.

युद्ध

कुरुक्षेत्राच्या मैदानात महाभारताचं युद्ध १८ दिवस सुरु होतं.

अक्षोहिनी सैन्य

कौरव आणि पांडवांच्या सैन्यातही एकूण 18 अक्षोहिनी सैन्य होतं.

संख्या

या सैन्यांपैकी 11 कौरवांचे आणि 7 अक्षोहिनी सैन्याचे होते

योद्धे

महाभारत युद्धात एकूण 18 योद्धे होते आणि या युद्धाचे शिल्पकार देखील 18 होते.

1 तास चालल्याने किती वजन कमी होतं?

weight is lost by walking | saam tv
येथे क्लिक करा