ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणात मॉइश्चर वाढल्यामुळे केस चिकट आणि ड्राय होतात.
पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यायला लागते नाहीतर केस गळतीची समस्या होतात.
पावसाच्या पाण्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन जास्त प्रमाणात केस गळतात.
केस गळतीची समस्या होत असल्यास या तेलाचा वापर करा.
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी राईचं तेल अत्यंत उपयुक्त ठरते.
राईच्या तेलामध्ये व्हिटॅमिन इ, ओमेगा-३ अॅसिड्स असतात.
केसांना स्ट्रँग आणि चमकदार बनवण्यासाठी राईचे तेल उपयुक्त ठरते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.