Manasvi Choudhary
राज्यातील रस्ते अपघातात मोठी घट झाली असून मृत्युचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
२०२३ मध्ये महाराष्ट्रात ३४,११४ रस्ते अपघात झाले असून यात १३,७८१ लोकांनी जीव गमावला आहे.
२०२२ च्या अहवालानुसार २०२३ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली आहे.
रस्ते अपघाताचे मुख्य कारण हे हाय स्पीड असल्याने अवजड वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली.
वाहतूक विभागाद्वारे महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि वेगवान वाहनचालकांवर नियत्रंण ठेवण्यासाठी इंटरसेप्टर वाहनांचा वापर करण्याचे सांगितले.
समृद्धी महामार्गावर व्यवासायिक वाहनांची तपासणीसाठी इंटरचेंजवर तपासणी केली जाणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहे.