Bharat Jadhav
औरंगजेबला भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट म्हटलं जात.
औरंगजेब पहिल्याच नजरेत एका हिंदू दासीच्या प्रेम पडला होता. तिला पाहातच बेशुद्ध पडला होता .
औरंगजेबच्या प्रेमाची कहाणीबाबत मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ‘गुबर-ए-खातीर’ ही रचना केलीय.
बुरहानपूरातील जैनाबादच्या ‘आहू खाना’ बागेत औरंगजेब फिरत असताना त्याला दासी दिसली होती.
औरंगजेब ज्या दासीच्या प्रेमात होता, त्या दासीचं नाव हिराबाई होतं.
इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, हरममधील महिलांना सार्वजनिक ठिकाणी खऱ्या नावाने हाक मारली जात नव्हती. त्यांचे नावे शहराच्या किंवा जन्मस्थळाच्या नावावरून ठेवण्यात आली जात.
हिराबाई औरंगजेबाच्या हरममध्ये पोहोचल्या, तेव्हा त्या जैनाबादच्या असल्याने त्याचे नाव जैनाबादी महाल पडलं.