Most Dangerous Fort In Thane : ठाण्याच्या कुशीत वसलेला खतरनाक किल्ला, सह्याद्रीचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सना भुरळ

कोमल दामुद्रे

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात असे अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात.

टेकर्सप्रेमी

डोंगरदऱ्या, निसर्गाचे नयनरम्य दृश्य ट्रेकर्सप्रेमींचे आकर्षणाचे ठिकाणं बनले आहे.

ठाणे

त्यातील एक ठाण्यातील भैरवगड. जो आजही अनेकांना भुरळ घालतो.

भैरवगड

बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला म्हणून ओळखला जातो.

माळशेज

महाराष्ट्रातील सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला.

मोरोशीचा भैरवगड

मोरोशीचा भैरवगड, माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगांपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे.

मुरबाड तालुका

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे.

कातळवाट

एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट.

किल्ल्याची उंची

ट्रेकिंगसाठी हा अत्यंत कठीण किल्ला मानला जातो. भैरवगड किल्ला हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसतो.

Next : सकाळच्या या ८ चांगल्या सवयींमुळे कठीण मार्ग होतो सोपा, मिळते घवघवीत यश

येथे क्लिक करा