Walking: सकाळची वॉकिंग की संध्याकाळची? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर माहिती

Dhanshri Shintre

मानसिक आरोग्य

वॉकिंगमुळे केवळ चरबी नाही कमी होत, तर मानसिक आरोग्यही सुधारते आणि मन प्रसन्न राहतं.

मेटाबॉलिझम वाढतो

सकाळी उपाशीपोटी चालल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा टिकून राहते, ताजेतवाने वाटते.

ऊर्जा वाढते

उपाशीपोटी चालल्याने ऊर्जा वाढते, मन प्रसन्न राहतं आणि संपूर्ण दिवस उत्साही आणि सकारात्मकतेने भरलेला जातो.

उपाशीपोटी वॉक

उपाशीपोटी वॉक केल्यास ग्लायकोजेन कमी होतो, तर जेवल्यानंतर वॉक केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.

शरीरातील चरबी साठत नाही

जेवणानंतर चालल्यास शरीरातील चरबी साठत नाही आणि पचन सुधारून मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते.

रक्ताभिसरण सुधारते

जेवल्यानंतर चालल्याने मेंदू स्पष्ट विचार करू लागतो, रक्ताभिसरण सुधारते आणि पोटफुगीची तक्रारही कमी होते.

NEXT: व्हिटॅमिन B ची योग्य मात्रा महत्त्वाची! अति सेवन टाळा, अन्यथा होतील 'हे' गंभीर आजार

येथे क्लिक करा