Shreya Maskar
पावसाळ्यात साखर-मिठाला पाणी सुटू नये म्हणून घरगुती उपाय करा.
पावसाळ्यात साखरेच्या डब्यात ४ ते ८ लवंग टाकून ठेवा, जेणेकरून साखर खराब होणार नाही.
साखर आणि मीठ वापरताना हात आणि चमचा कोरडा ठेवा.
पावसाळ्यात साखर काचेच्या भांड्यात साठवा. जेणेकरून ओलावा निर्माण होणार नाही.
साखर-मीठाच्या बरणीत तांदळाच्या दाण्यांची छोटी पुडी बांधून ठेवा.
तांदळाचे दाणे ओलावा शोषून घेण्यास मदत करतात.
तसेच तुम्ही साखर मिठच्या भांड्यात दालचिनी देखील टाकू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.