ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्या सारख्या संसर्गचे आजार होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात अनेकवेळा नळाचे पाणी दूषित आणि खराब असते.
पावसाळ्यात खराब पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्हीला अनेक आजार होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात दूषित पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला टायफॉईड होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात पाण्यामध्ये विषाणू अढळतात ज्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात अनेकदा संसर्गाचे आजार होतात त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. पौष्टिक आणि निरोगी आहाराचे सेवन करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.