Alisha Khedekar
पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज सकाळी आयुर्वेदिक चहा पिणे उपयुक्त ठरेल
तुळस, आले आणि काळी मिरी घशाला आराम देऊन सर्दी-खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
नैसर्गिक औषधी घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सहाय्य करतात.
घशातील खवखव आणि कफ कमी करून घसा स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
पावसाळ्यात शरीराला आवश्यक उब मिळवून थंडीपासून संरक्षण करते.
मसाल्यांमधील गुणधर्म छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करतात.
आले आणि दालचिनी पचनक्रिया सुरळीत ठेवून अपचनाचा त्रास कमी करतात.
थकवा दूर करून शरीराला ताजेतवाने आणि ऊर्जावान बनवते.