Manasvi Choudhary
प्रत्येक ऋतूत निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे पाण्याची आवश्यकता असते.
पावसाळ्यात नियमितपणे पाणी किती प्यावे हे जाणून घ्या.
उन्हाळ्यात जास्त तहान लागते म्हणून जास्त पाणी प्यायले जाते.
पावसाळ्यात दिवसातून सुमारे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
पावसाळ्यात कोमट पाणी पिण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.