जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होऊ शकतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणी

दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचू शकते.

जेवणानंतर पाणी

पण तुम्हाला माहिती आहे का? जेवणानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असू शकते.

पोट

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

पोषण

जेवणानंतर पाणी प्यायल्यास शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही.

पित्त

जेवणानंतर पाणी प्यायल्याने पित्ताचा त्रास आणि पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

कधी प्यावे?

जेवणानंतर किमान ४५ मिनिटे पाणी प्यावं.

समस्या

शरीराला या समस्यांपासून वाचवता येते.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा