Manasvi Choudhary
'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.
चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.
रिंकूने मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
नऊवारी लूकमध्ये रिंकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
रिंकून कपाळी टिकली, कानात झुमके, गळ्यात हार आणि नाकात नथ घातली आहे.
रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.