Trekking Points In Maharashtra: हिरवा निसर्ग अन् सुंदर धबधबे; पावसाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणी नक्की ट्रेकिंगला जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळा सुरुवात झाली आहे. पावसात ट्रेकिंगला जाण्याचा मोह अनेकांना आवडत नाही.

trekking in maharashtra | Google

ट्रेकिंग

पावसाळ्यात तुम्ही महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंगला जाऊ शकतात.

trekking in maharashtra | Google

सांधन व्हॅली

अहमदनगर जिल्ह्यातील सांधन व्हॅली हे पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे अनेकदा लोक रात्री मुक्कामदेखील करतात.

sandhan valley | Google

कळसुबाई

महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. पावसाळ्यात कळसुबाई शिखरावरील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासारखे असते.

kalsubai | Google

हरिश्चंद्र गड

मुंबईपासून २-३ तासाच्या अंतरावर असलेला हरिश्चंद्र गड हा ट्रेकिंग करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

harishchandra fort | Google

हरिहर किल्ला

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेला हरिहर किल्ला खूप सुंदर आहे. या किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत.

harihar fort | Google

राजगड ट्रेक

पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी तुम्ही राजगडावर जाऊ शकता. समुद्रसपाटीपासून ४,५१४ उंचीवर असलेल्या या किल्ल्यावरुन निसर्ग खूप सुंदर दिसतो.

rajgad trek | Google

टीप

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना विशेष काळजी घ्यावी. ट्रेकिंगला जाताना सोबत ट्रेनरला नक्की घेऊन जा.

Trekking | Yandex

Next: ऐतिहासिक वारसा लाभलेले, निसर्गाने नटलेले अन् देवदेवतांच्या आशिर्वादाने सजलेलं 'जुन्नर'

Junnar Travel Places | Saam Tv