Siddhi Hande
राज्यात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. अकोला तर जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. दुपारी तर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे ते जाणून घ्या.
छत्रपती संभाजी नगर- ४१.४ अंश, डहाणू ३५.८ अंश, जळगाव- ४२.५ अंश, कोल्हापूर ३८.९ अंश
महाबळेश्वर ३१.५ अंश
मालेगाव-४१.६ डिग्री
मुंबई दक्षिण-३४. 06अंश
नाशिक-३९.३ अंश
परभणी-४१.१ डिग्री सेल्सियस
रत्नागिरी- ३४ अंश
सांगली- ४१.४ अंश
सातारा ४०.९ अंश
सोलापूर ४३.२ अंश
उदगिर- ४०.०४ अंश
नंदुरबार- ४२ डिग्री सेल्सियस
वर्धा- ४३.५ डिग्री सेल्सियस
अकोला-४४ डिग्री सेल्सियस
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात तर उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हाचा नागरिकांना खूप त्रास होत आहे.