Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

Bharat Jadhav

कलश ठेवले जातात

प्रत्येक मंदिरात शिवलिंगाच्या माथ्यावरती भक्त एक कलश ठेवतात. त्या कलशाला एक छिद्र असते त्यातून थेंब थेंब पाणी पिंडावर पडत असते.

kalash in shiva temple | google

कलश कधी ठेवले जातात

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अक्षय्य तृतीया आणि भीमसेन एकादशीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर कलश ठेवून त्यातून थेंब-थेंब पाणी टाकले जाते.

lord mahadev temple | google

काय म्हणतात?

सुरईतून थेंब थेंब पाण्याचा प्रवाह येतो, त्याला 'वसोधरा' म्हणतात.

lord shiva | google

शिवपुराणात उल्लेख

शिवपुराणानुसार असे केल्याने महादेव भक्तांवर प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं. पाण्याचा प्रवाह जगातून थेंब थेंब टाकला जातो, त्याला 'वसोधरा' म्हणतात.

kalash in mahadev | google

काय आहे मान्यता

शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार समुद्रमंथनाच्यावेळी महादेवाने विष प्राशन केले होते. उन्हाळ्यात त्या विषाचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव कमी करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर पाणी टाकलं जातं.

lord mahadev | google

राग शांत करण्यासाठी

उष्णतेच्या प्रभावामुळे महादेव क्रोधित होतात, त्यांचा राग आणि मन शांत करण्यासाठी शिवमंदिरांमध्ये पाण्याचे कलश ठेवले जातात.

kalash in shiva temple | google

महादेवाची कृपा

जो भक्त कलश दान करून महादेवाच्या पिंडावर वसोधरा लावतो, त्या व्यक्तीवर भगवान महादेव प्रसन्न होतात.

shiva | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

Bhavishya Today