Manasvi Choudhary
एकीकडे आजकाल धावपळीच्या जीवनामुळे लोकांची पूर्ण झोप होत नाही तर दुसरीकडे उशीरापर्यंत मोबाईल पाहत राहण्याची वाईट सवय असते.
उशीरा झोपल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतातशरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पूर्ण झोप घेणे महत्त्वाचे आहे.
उशीरा झोपल्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो. डोळे लाल होऊन त्यांची जळजळ होते.
रात्री उशीरापर्यंत जागल्यास शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे ताण वाढतो.
रात्री उशीरापर्यंत झोपल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझ्म कमी होते, त्यामुळे वजन वाढू लागते आणि लवकर लठ्ठपणा येतो.
दररोज पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत होते, त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांशी सामना करावा लागेल.
शरीराला निरोगी राहण्यासाठी दररोज ७-८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.