Kulang Fort: सह्याद्रीच्या पर्वतरागांतील सर्वात धोकादायक किल्ला; ट्रेकर्संनाही जायला वाटते भीती

Siddhi Hande

सह्याद्रीचा सर्वात अवघड किल्ला

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे किल्ले बांधण्यात आले आहे.

Kulang Fort | google

कुलंग गड

महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक आणि अवघड किल्ला म्हणजे कुलंग गड.

Kulang Fort | google

१६७२ काळात बांधलेला किल्ला

१६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला जिंकला होता.

Kulang Fort | google

दगडातील जिने

कुलंग कडावर जाताना दगडातून जिने कोरलेले आहे. या गडावर तीन गुहा आहेत.

Kulang Fort | google

गुहेत १०० लोक राहण्याची क्षमता

किल्ल्यावर गहांमध्ये जवळपास १०० लोक राहू शकतात.

Kulang Fort | google

२ तासांची पायपीट

कुलंग गडावर पोहण्यासाठी आधी कुरंगवाडी येथून २ तास चालत जावे लागेल.

Kulang Fort | google

ट्रेक

कुलंगगडावर तुम्ही पायी चढाई करु शकतात.मात्र, हा ट्रेक खूप अवघड आहे.

Kulang Fort | google

कुलंग गडावर कसं जायचं?

कसारा घाटातून पुढे गेल्यावर इगतपुरी येथून कुलंग गडावर जाता येते.

Kulang Fort | google

समुद्रसपाटीपासून ४८२२ फूट उंच

कुलंगगड हा समुद्रसपाटीपासून ४८२२ फूट उंचीवर आहे. या किल्ल्यावर पाण्याचे कुंड आहे.

Kulang Fort | google

Next: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलाय ऐतिहासिक किल्ला, परफेक्ट लोकेशन जाणून घ्या

fort
येथे क्लिक करा